शिक्षण घेनया अनेक हिन्दी विलायतेस गेले
अनेकजन त्यापैकी परी मात्रुप्रेमास मुकले
एक असा विनायक त्यापैकी ,जे देशप्रेमी ठरले
रास्त्राला समर्थ करण्यासाठी कतीबध्ध जाहले।
क्रांतीज्योत पेताविन्या पुस्ताकातूनी पिस्तूल पाठविले
धूर्त आशा आन्ग्लांच्या नजरेतुनी नाच सुतले।
शिक्षा काल्या पाण्याची झाली ,कष्ट किती भोगले
शरीर जर्जर झाले तरी मन दुबले नाच झाले।
युद्ध सुरु होता तरुनास भारती होंय सुचविले
भारत उद्याचा समर्थ व्हावा या एकाच उद्दिश्ताने।
शिक्षा सम्पुनी घरी परतता स्वस्थ नाही बसवले
पतित पवन मन्दिर बांधले,जातिभेद मित्विले
राजकारानाची दुष्ट खेली अशी,क्षण एक राष्ट्र तया विसरिले
राष्ट्रप्रेम तरीही त्यांचे मुली न ओसराले
आज तयांच्या पुण्यतिथी ला पुन्हा समारू त्यांनाdivyad
दिव्य भव्य त्या राष्ट्रभाक्तीला देऊ मानवंदना।
कृष्णकुमार प्रधान