tek marathi

baliraja

बुधवार, 14 सितंबर 2011

viraaNee

ajoona येते नयनी पाणी 
आठवताना तुलाच राणी 
नसतो मी कोनाव्चा त्या क्षणी 
किंवा नसते माझे कोणी !१!
तुझ्या प्रेमाची सांगू महती 
ऐकाया जमले जन सोबती
 दु:खामध्ये  कोणी न सहभागी 
विरह माझा हा मीच भोगी !२!